१) शिवाजी महाराजाच्या अजोबाचे नाव- मालोजी भोसले.आणि डॉ.बाबासाहेबाच्या
आजोबाचे नाव-मालोजी सकपाल.
२) शिवाजी महाराजाचे वडील सेनापती होते.आणि
बाबासाहेबाचे वडील सुभेदार होते.
३) शिवाजीचा जन्म १९फेब्रुवारी १६३०रोजी शिवनेरी किल्यावर झाला.त्याकाळीन
शिवनेरी हे राजधानीचे ठिकाण होते. चारी बाजूने सैन्याचा पारा चारीबाजूने
दारू गोळा.आणि डॉ.बाबासाहेबाचा जन्म १४एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशच्या महु
ह्या मिलेट्री कँम्प मध्ये झाला.त्याही ठिकाणी चारीबाजुने दारु गोळा व
सैन्य.
४) लहान पनी शिवाजींना लोक शिवा म्हनत व बाबासाहेबाना भिवा
म्हनत.
५) पाचव साम्य हे आपल्याना मानलच पाहीजे ते सत्य आहे.ज्यावेळी शिवाजी
महाराजाचा राजेभिषेक होता त्यावेळी काही सनातनी ब्राम्हणानी मनुस्मृती च्या
आधारावर शिवाजी महाराजाना शुद्र ठरविले आणि महाराजाच्या राजेभिषेकाला
विरोध केला. त्या अपमानाचा बद्दला डॉ.बाबासाहेबानी घेण्याचे ठरविले.आणि
बाबासाहेबानी २५डिसेबंर १९२७रोजी रायगडाच्या बरोबर पायत्याशी महाड ह्या
ठीकानी मनुस्मृती दहन केली.तीही एका ब्राम्हनाच्या हातुन.
६) शिवाजी
महाराजाच्या मंञीमडंळात सर्व जाती पंताचे लोक होते.सर्वाना समान अधिकार
होते.समान न्याय व्यवस्था होती.डॉ.बाबसाहेबानी आपल्याला राज्यघटनेत तिच
शासन व्यवस्था तिच लोकशाही आणली... .
No comments:
Post a Comment